Editor-in-Chief

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठान,नाशिक कार्यालय तर्फे मा.श्री .डॉ .नितीन करीर ,मुख्य सचिव,म.राज्य यांचा सत्कार “

मुंबई:- मंत्रालय ,मुंबई येथे संस्थेच्या वतीने वारी आपल्या दारी संत तुकाराम गाथा(विचार) घरो–घरी …. उपक्रम अंतर्गत मा. श्री डॉ.नितीन करीर, मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य यांचा मंत्रालय मुंबई येथे श्री संत तुकाराम महाराजांची पवित्र पगडी व उपरणे परिधान करून तसेच श्री सार्थ तुकाराम गाथा भेट देऊन सत्कार करण्यात आला. “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा श्वास व ध्यास आहे.थोर…

Read More

७० वर्षानंतरही मुंबईतील आदिवासी वीज पाण्या पासून वंचित

मंत्रालय टाइम्स मुंबई स्वतंत्रयाचा ७० वर्षांनंतरही बोरिवली पश्चिम गावात राहणारे हजारो आदिवासी आजही पाणी- वीज ह्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत . रविवारी अचानक केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य माया चिंतामण इवनातें यांनी आदिवासी पाड्यात भेट देवून त्यांची समस्या जाणून घेतल्या तेव्हा सदरची धक्कादायक बाब समोर आली . दरम्यान याबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्याची बैठक बोलावून…

Read More

फ़िल्म भारत का संविधान का पोस्टर और प्रोमो सीएम देवेंद्र फडणवीस ने किया जारी

मंत्रालय टाइम्स, मुंबई महान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ने देश को संविधान के रूप में एक अभूतपूर्व तोहफा दिया है. लॉर्ड बुद्धा टीवी ने कड़े प्रयास और मेहनत से फिल्म भारत का संविधान का निर्माण किया है. इस फिल्म के पोस्टर और प्रोमो लांच के मौके पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस, साइंटिस्ट मुनीर खान,…

Read More

भेट-आधुनिक श्रीकृष्ण आणि सुदाम्याची!

भेट- मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि चहावाले श्री दशरथ राऊत यांची! स्थळ- श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेले पुरातन हेमाडपंथी नरसिंह मंदीर फडणवीस घराण्याचे कुलदैवत आहे. गेली ३०-३५ वर्ष देवेंद्रजी आणि परिवार दरवर्षी न चुकता नरसिंह चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहे. अगदी लहानपणापासून आई-बाबांसोबत देवेंद्रजी या नीरा-नरसिंहपुर ला दर्शनाला येत आहेत. देवेंद्र फडणवीस…

Read More

पिवळी पट्टी आणि टोलला कट्टी…

एखाद्या व्यक्तीचे नुकसान हे केवळ ने केवळ त्याच्या अज्ञानामुळे होत असते. मी गेली 4 वर्षे मी चार चाकी चालवतोय. एक मुंबईकर असल्याने गर्दी, तासनतास वाहानांच्या रांगेत उभे राहणे हे सवयीचे होऊन गेलंय. कितीही त्रास झाला तरी एक ब्र ही न काढता मुकाट्याने आपला रस्ता नापायचा हेच काय ते आपले नशीब. पण एका ठिकाणीमात्र ह्या सगळ्याचा…

Read More

​*मुख़्यमंत्री राजश्री योजना* की शुरुआत आज से.

​ *मुख़्यमंत्री राजश्री योजना* की शुरुआत आज से.    बिटिया के जन्म पर मिलेंगे 50 हजार रुपए*.            यह राशि माँ के खाते में आएगी। योजना के तहत बालिका जन्म के समय- २,५००/- रु.  बालिका के पहले जन्मदिन पर- २,५००/-रु.  पहली कक्षा में प्रवेश लेने पर- ४,०००/-रु.  छठी कक्षा में प्रवेश लेने…

Read More