“2016-17 Central Budget is a budget for villages, farmers, poor, entrepreneurs and youth.”

Minister of Steel & Mines Shri Narendra Singh Tomar has termed the central budget presented in parliament yesterday as a budget for villages, farmers, poor, entrepreneurs and youth. He said that envisaged expenditure on infrastructure and road construction will give a boost to economy and generate demand for steel in the country. Shri Tomar has…

Read More

Time has come for Kerala to show its mettle by becoming a world leader in higher education : President of India

The President of India, Shri Pranab Mukherjee inaugurated the Bicentenary Celebrations of CMS College and laid the Foundation Stone of its Bicentenary Blocktoday (February 26, 2016) at Kottayam, Kerala. Speaking on the occasion, the President said CMS College has been the source of strong currents of knowledge and critical inquiry that have moulded the scholastic…

Read More

CM Devendra Fadnavis stands in favour of Tenants of Mumbai

No Change In Rent Control Act. No Increase In Rent For Tenants. : CM Devendra Fadnavis. भाडे नियंत्रण कायद्यात बदल नाही, सरकार भाडेकरूंच्या बाजूने, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन, भाडे नियंत्रण कायद्यात बदल करण्यात येणार नाही व सरकार पूर्णपणे भाडेकरूंच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील…

Read More

सीएसआर प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल सीएसआर विंडो सेल स्थापन करा – राज्यपाल

उद्योगजगताचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : राज्यातील सीएसआर प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य शासनास केली. राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या तसेच वित्तीय संस्था यांचा राज्याच्या विविध विकास तसेच लोककल्याणकारी कामात कंपनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून (सीएसआर) सक्रिय पाठिंबा आणि सहभाग मिळवण्यासाठी राजभवनात…

Read More

जलयुक्त शिवारमुळे हिरवे स्वप्न उतरले सत्यात

‘पाणी हेच जीवन आहे’ या उक्तीनुसार सर्व सजीवांसाठी, प्राणीमात्रासाठी पाण्याचे महत्व आपल्या लक्षात येते. परंतू पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी गंभीर रुप धारण करीत आहे. भूतलावरील अस्तित्वात सजीवांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे आहे. पाण्याचे व पाणी साठविण्याचे महत्व लक्षात घेता राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान 2014-19 हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे….

Read More

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना

गोरगरिबांच्या स्वमालकीच्या घराची स्वप्नपूर्ती शासनाच्या विविध घरकुल लाभाच्या योजनांअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःची जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याकरीता राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय 30 डिसेंबर 2015 रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केला आहे….

Read More

35 Rural BPOs with 3500 Seats Planned for Maharashtra

174 Wi-Fi Hotspots, 4 Lakh Next Generation Network Connections to be Provided in Maharashtra. Mumbai to get 1 Lakh High-Speed Broadband Connections– says Minister for Communications and Information Technology Shri Ravi Shankar Prasad. Union Minister for Communication & Information Technology, Shri Ravi Shankar Prasad today asserted that connectivity should be the utmost priority for making…

Read More

प्रदेश में बीमारियों का प्रकोप, स्वस्थ्य सेवायें खस्ताहाल : डा0 मनोज मिश्र

प्रदेष में बीमारियों का प्रकोप, स्वस्थ्य सेवायें खस्ताहाल – डा0 मनोज मिश्र लखनऊ 19 सितम्बर 2015, भारतीय जनता पार्टी ने उ0प्र0 की खस्ताहाल स्वास्थ्य सेवाओं के मामले में सपा सरकार पर जबर्दश्त हमला बोला। पार्टी के प्रदेश प्रवक्ता डा0 मनोज मिश्र ने आरोप लगाया कि एक तरफ प्रदेश में डेगूं, इन्सेफिलाइटिस और अन्य मच्छर जनित…

Read More